०१ ऑगस्ट २०१७

देसप्रेमी माय

देसप्रेमी माय 
उठ उठ सुनबाई ल्हेव आरतीनं ताट ;
आज लढाई वर निंघना तुन्हा पतीराज..
नको बसु कोपराम्हा तु अशी रडीकुढी,
लाज भारतमायनी राखाले निंघेल से
हाऊ विर गडी...
व्हत कुंकू कपाय नं मन्ह
देश ना काम ले उन ;
हायी तेन्हच से रगत कशी बुडायी,
कुळ नी शान ...
शे एकुलता एक लाल मन्हा ,
जिव मन्हा बी तुटसं ;
पण..! सेवा जन्म भु नी कराले
मोठ्ठ भाग्य लागस...
कर भरजरी सोया  सिंगार
जसं भवानी नं रुप....;
हासी सन काढ ईडापिडा,
तेल्हे लढाले य्हीन हूरुप..
करीसन आकांत तोडु नको
त्यान्ही हिम्मतं...
उपकार धरत्रीना फेडाले त्याल्हे
मोजानी से किंमतं..
पडनी से देस वर दुश्मन वैरी नी नजर ;
कालीज तेन्ह आणिन  चिरीसन
मन्हा शुर सरदार..
म्हणु दे दुनिया ले आपुनले करंट्या ; हारना मन्हा लेक ते लढाई वर जासुत आपण दोन्ही स्वःत्या...

 जयराम सिताराम मोरे
एकलव्य चौक सोनगीर ता.जि धुळे .

०६ जानेवारी २०१६

अहिराणी चारोळ्या


भस्टाचारना पायरे,
शेतकरी गया हारी...
जवय शेतकरी पिकाडाव नही,
तवय बठ्ठा जातीन हारी...
-------------------------------------------------------
गाडी मा बठीसन,
नेता मोठासक्या करतसं....
तेसनं कर्मानं फय,
मंग खाले मान टाकी भरतस..
-------------------------------------------------------
वावरकडे दखीसन,
बिचारा शेतकरी गयरा रडे...
बाराही महिना बिचारा,
गरिबीना झुडुपमाज सापडे...
-------------------------------------------------------
माय - बाप ना शिवाय,
खोटी शे गोट...
जेना माय - बाप नही,
दुन्याना त्या बिचारावर बोट...
-------------------------------------------------------
एक दिन माय गाव जास,
ते आख्खा दिन बोर वाटसं...
जेसना माय-बाप नही शेत,
त्या बिचारा कसा रातस...
-------------------------------------------------------
बापनी याद ऊनी,
त्या राखले दखीसन...
प्रणाम करस पप्पा,
पायवर डोकं टेकीसन...
-------------------------------------------------------
थंडी ऊनी, थंडी ऊनी,
ढुमाया,
जेन - तेन्या गोधळ्या समाया...
-------------------------------------------------------

📓कवीकुमार तुषार पाटील.
ज्ञानेश्वरत्न साहित्य कला मंच,
निंभोरा, ता. धरणगाव
जि. जळगाव

मायनं माहेर...

मायना माहेरनी गोडी |
माय येस माहेरमा सोडी ||
कसं वाटस तुना मनले |
माले सांगना वय माळी ||१||

याद येस का वयं तुले |
तुना माहेरनी माती ||
सांग, कशी निभावस तु |
आपली नाती आणि गोती ||२||

मना बापना संसारसाठे |
करा तु माहेरना त्याग ||
सांग, या सासरवासना |
तुले येस नही का वय राग ||३||

राखीपुणी नी भाऊबीजशिवाय |
देखस नही तु माहेरन तोंड ||
या सासरवासनी शे |
तुना मांगे एकसारखी सोंड ||४||

तुना एकटा जीवमुळे |
चालसं हाई खटलं ||
तुना एकटी शिवाय |
कोनं हालसं नही पाटलं ||५||

माय, कशी निभावस तु |
एवढा मोठ्ठा संसार ||
तुना चेहरावर देखी नही |
मि कधीन दुःखानी हार ||६||

📓कवीकुमार  तुषार पाटील.
ज्ञानेश्वरत्न साहित्य कला मंच, निंभोरा ता. धरणगाव जि. जळगाव..........
मो. ७७२१८६६६३२

२५ सप्टेंबर २०१५

अहिराणी म्हणी - बहिणाबाईन्या म्हणी




  • दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी
  • केसावार रुसली फनी, एकदा तरी घाला माझी येनी
  • कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस
  • आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही, टाया पिटीसनी देव भेटत नही
  • पोटामधी घान, होटाले मलई, मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई
  • तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला, पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला
  • मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा
  • मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर
  • डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली
  • वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही
  • म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आली

कानबाईना गाना - डोंगरले पडी गई वाट

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी-चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...
कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...
कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....


२४ सप्टेंबर २०१५

कानबाईना गाना - गेले होते कुठे गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं

वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं

लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

- अहिराणी साहित्य

कानबाईना गाना - थारा कोठे लेशी वं माय

कानबाई सांगे रानबाईने

थारा कोठे लेशी वं माय

थारा लेसु वारा लेसु

... भाईना घर वं माय

... भाईनं सुर्यामुखी दार

याने बसनं ठाकं दारी वं माय

ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

- अहिराणी साहित्य

कानबाईना गाना - कानडी उभ्या, दारावरी

 सुर्या निंघना, कानडी  उभ्या, दारावरी

तापी गोमीना मेळ देव चांग्यावरी

सुर्या निंघना कानडी उभ्या, दारावरी

डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

- अहिराणी साहित्य

कानडी - कानबाई
गोमीना - गोमती नदी

कानबाईना गाना - आई कानबाई

हाऊ काय सरावन महीना वं माय

पान वार्‍यानं उडेल वं माय

आईच्या दरबारी पडेल वं माय

आईने शेल्याने झाकीले वं माय

आईचा सासरा दशरथ वं माय,

आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय

आईना राम भरतार वं माय, राम भरतार

- अहिराणी साहित्य

अहिराणी गाना - नाचणार पोर्य्या


हे वाकडा - तिकड़ा बाभूळ,

त्यावर होता कोल्हा

कोल्हा मना साला,

चिडी म्हणी सासु,

ढोलग धरी नाचू ,

ढोलग गय फूटी,

नाचणार पोर्य्यान घर कोणत , घर कोणत,

काई कुत्तलिनी दाईदीनथ, कुत्तलिनी दाईदीनथ,

भूरी  कुत्तलिनी भुकिदिन्थ -भुकिदिन्थ


- अहिराणी साहित्य

अहिराणी गाना - माय (आई)


माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,


चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,


जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,


सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- अहिराणी साहित्य

आखाजीना गाना - आखाजी सारा सण...


आखाजी सारा सण,

सूनबाई टिपरना खेवाले बाप उना लेवाले,

चाल पोरी आखाजी खेवाले भाऊ उना लेवाले,

चाल बहीण टिपरना खेवाले भावजायी कशी म्हणे,

चाल चाल नवीनबाई फुगडी खेवाले...

- अहिराणी साहित्य

आखाजीना गाना - मामानं गाव, पत्तास ना डाव....

मामानं गाव, पत्तास ना डाव....

मावशीसना मान, मामीले तान....

बहिनीसना हेका, पाहिजे झोका....

आम्बा जिव नं जेवन, वना आखाजी ना सण.

- अहिराणी साहित्य

अहिराणी गाना - डोयाले धारा...


लगिन व्हताच नवरा माल्हे
लयी ऊना पूनाले
सुखी सगळा शेतस घरमा
तरी धारा लागतीस डोयाले ।

याद येस माहेर सासरनी
सपनमा देखस मि सगळासले
काम करतस त्या वावरमा
पाणी नही त्यासले पेवाले !

आठे दोन सावा पाणी
नळले येईसन जास वाया,
गावमा घागरी डोकावर धरीसन
उनमा कोसभर जातीस बाया !

कटाया करीसन सयपाकना
आम्ही जातस हाटेलमा जेवाले
गावकढे सासूआणी माय
आंधारामा फूकतीस चूल्हाले !

साले भरस बाप मन्हा
सासरा जास नागराले ,
पगार व्हताच नवराना
गाडीवर मी जास बजार भराले !

कपाट भरी लुगडा त्याव्हर
म्याचींग पोलका लेस नवरा माल्हे ,
गावले मन्ही माय आणी सासु
ठिगय लावतीस लुगडाले !

कसी इसरू मायबाई
मन्ह सासर माहेरले ,
खास सोनाना घास आठे तरी
भाऊ येस आखाजीले !

दुखनखुपन आम्हन तरी
चैन पडत नही त्यासले ,
कर्ज काढीसन येतस
त्या आम्हले भेटाले !

एव्हड इसवासन गोत
सोडी उनु मी पूनाले,
याद येताच त्यासनी
धारा लागतीस न डोयाले

धारा लागतीस डोयाले
धारा लागतास डोयाले

- अहिराणी साहित्य

२४ सप्टेंबर २०१३

कानबाईना गाना - कथाईन जाशी मन्ही कानबाई माय


घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

गावना पाटीलने दरजा रोखा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय

घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

- अहिराणी साहित्य 


आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

पुढच्या महिन्यात आखाजी आहे मंडळी!भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात तो सासुरवाशिणींचा सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.  सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!

काल इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.

माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती'. उन्हाने खडक तापुन लाल झालेत. त्यावरुन पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.

चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय कन्हेरानं झाड


माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...!  दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.  झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.

वाटवर हिरकनी खंदी वं माय संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय संकर राजानी घाली वं माय


इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.

गौराई नारय तोडी लयनी वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा वं माय हात जोडा


आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला  येतो. आता त्याला इथे 'राम' संबोधतात. सासुरवाडीचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते.  नवर्‍याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.

गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक बापसे बारीक
बायनी लावली सुपारी बापसे बेपारी


गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. पण आपली गौराई कसली शुर! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.

काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी


सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई



-मायबोली [आर्या]

- अहिराणी साहित्य 

०८ जुलै २०१३

अहिराणीला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपावा

नाशिक - अहिराणीएवढा गोडवा इतर भाषांना नाही. जिच्यामुळे आपली जडण-घडण झाली, त्या अहिराणी भाषेला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपला पाहिजे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे केले. चौथ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. निकम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार प्रतापदाद सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, आमदार नितीन भोसले, नाना महाले, रवींद्र सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षा शकुंतला चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील आदींसह विविध मान्यवर या वेळी दा. गो. बोरसे विचारमंचावर उपस्थित होते.

ऍड. निकम म्हणाले, की अहिराणी भाषा चौथ्या शतकापासून प्रचलित आहे. मराठीचा उदय 18 व्या शतकात झाला. मात्र, तिला राजाश्रय मिळाल्याने ती राजभाषा झाली. अहिराणीला ते भाग्य लाभले नाही. या भाषेला जो गोडवा आहे त्याची सर इतरांना येत नाही. गोव्याच्या कोकणी भाषेला, कोकणातील मालवणी भाषेला बोलीभाषेचा दर्जा मिळतो. मात्र, अहिराणीला अजून दर्जा मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, की अहिराणी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी विविध साहित्य प्रकाशित झाले पाहिजेत. ज्या भाषेमुळे आपली जडणघडण झाली तिला समृद्ध करण्याचा निर्धार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

श्री. भुजबळ म्हणाले, की साहित्यात आता मक्तेदारी राहिलेली नाही. विविध भाषेतील व चळवळीचे साहित्य संमेलने होत आहेत. खानदेशी बांधवांचा आजचा उत्साह पाहिल्यानंतर अहिराणीचेही भवितव्य उज्ज्वल आहे. जगभरात सहा हजार सातशे बोलीभाषा आहेत. त्यातील साडेतीन हजार भाषा शतकाअखेर नष्ट होणार आहेत. त्यामुळे भाषेच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न विविध बोलीभाषांसमोर आहे. अहिराणी भाषा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी अशा संमेलनांचे नितांत गरज आहे. प्रत्येकाने अहिराणी भाषेत बोलताना लाजायचे सोडले, तर खानदेशी बांधव पहिली लढाई जिकल्यात जमा होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यापुढे खानदेशी माणसाशी बोलताना अहिराणीत बोलावे. नेहमी भाषेचा अभिमान बाळगावा, अशी सूचना त्यांनी केली. उषा सावंत यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास पाटील यांनी स्वागत केले. अहिराणी भाषेतील लोकगीतातून उपस्थितांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर उज्ज्वल निकम यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी मंत्री दौलतराव आहेर, डॉ. शोभा बच्छाव, मंजुळा गावित, साहेबराव पाटील, गुलाबबापू पाटील, सुभाष देवरे, लता पाटील, सुभाष अहिरे, रमेश वरखडे, अशोक धिवरे, रमेश सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला. के. डी. पाटील यांनी आभार मानले. 
Reference from Sakal : December 04, 2011 AT 04:00 AM (IST)

- अहिराणी साहित्य